रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार

विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या टी-२० सांघाचे नेतृत्वपद सोडल्यानंतर रोहित शर्मावर ती जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली होती आणि संघाला न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत ३-० असा विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रोहितला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अशात आता बीसीसीआयने अधिकृतरित्या (BCCI) … रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार वाचन सुरू ठेवा