“विराट आणि बीसीसीआयमध्ये काही आलबेल नाही”, माजी निवडसमिती अध्यक्षांनी व्यक्त केला संशय
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर तो पदमुक्त होईल. त्याने ट्विटरवरून पोस्ट करत सर्वांना याबाबत माहिती दिली. विराटने राजीनामा दिल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. त्यातच भारतीय संघाच्या माजी क्रिकेटपटू व निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण … “विराट आणि बीसीसीआयमध्ये काही आलबेल नाही”, माजी निवडसमिती अध्यक्षांनी व्यक्त केला संशय वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.