भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर अंडरसन म्हणाला, ‘आम्ही तेच केलं जे करायचं होतं’; वाचा पूर्ण भाष्य

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टला सुरू झाला. सामन्यातील पहिला दिवस इंग्लंडच्या संघासाठी चांगला ठरला आहे. इंग्लंडने पहिल्या दिवशी भारताला ७८ धावांवर सर्वबाद केले आहे. जेम्स अंडरसनने ३ विकेट घेतल्या आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर आनंदही व्यक्त केला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत हसीब हमीद आणि रोरी बर्न्स या दोघांनी अर्धशतक केले. इंग्लंडने … भारताला स्वस्तात गुंडाळल्यानंतर अंडरसन म्हणाला, ‘आम्ही तेच केलं जे करायचं होतं’; वाचा पूर्ण भाष्य वाचन सुरू ठेवा