यंदा विराटसाठी ‘आर या पार’ स्थिती! फेल झाल्यास आरसीबीच्या कर्णधारपदावरुन होऊ शकते हाकालपट्टी

विराट कोहलीने भारतीय टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्याच्या घोषणेनंतर, आता त्याने आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सोडावे की नाही?, यावर चर्चा सुरू झाली आहे. कारण आयपीएलमधील कामाचा ताणही आंतरराष्ट्रीय स्पर्धांपेक्षा कमी नसतो. त्यामुळे जर आरसीबीचा संघ यावर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यात अपयशी ठरला, तर कोहली आरसीबीचे कर्णधारपदही सोडण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका माजी अधिकाऱ्याने म्हटले आहे … यंदा विराटसाठी ‘आर या पार’ स्थिती! फेल झाल्यास आरसीबीच्या कर्णधारपदावरुन होऊ शकते हाकालपट्टी वाचन सुरू ठेवा