चौतीस वर्षीय रोहितनंतर ‘या’ युवकांवर असेल टीम इंडियाची मदार, रांगेत एकाहून एक बहाद्दर शिलेदार

आगामी टी २० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करणार नाही. त्याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट केलं असून यामध्ये विश्वचषकानंतर कर्णधारवदावरून पायउतार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कोहली पायउतार झाल्यानंतर नवीन कर्णधाराच्या रूपात रोहितच्या नावाची चर्चा सर्वत्र होत आहे आणि माध्यमांतही तशी माहिती दिली जात आहे. अशात … चौतीस वर्षीय रोहितनंतर ‘या’ युवकांवर असेल टीम इंडियाची मदार, रांगेत एकाहून एक बहाद्दर शिलेदार वाचन सुरू ठेवा