‘विराट-रोहितमध्ये जिंकण्याची जिद्दच दिसली नाही,’ माजी पाकिस्तानी कर्णधाराची बोचरी टीका

हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. भारतीय संघाचा डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला, ज्यामुळे सर्वच स्तरातून भारतीय खेळाडूंवर टीका केली जात आहे. दरम्यान माजी … ‘विराट-रोहितमध्ये जिंकण्याची जिद्दच दिसली नाही,’ माजी पाकिस्तानी कर्णधाराची बोचरी टीका वाचन सुरू ठेवा