भारतीय क्रिकेटमधील कलहाचे कारण आयपीएल? धक्कादायक माहिती आली समोर

भारतीय क्रिकेट (Indian Cricket) पुन्हा एकदा वादाच्या काळातून जात आहे. विराट कोहलीचे वनडे कर्णधारपद (Virat Kohli Removed As ODI Captain) काढून घेण्यात आले आहे. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेच्या वनडे मालिकेतून ब्रेक घेतला आहे, असे वृत्त समोर येतेय. दुसरीकडे, दुखापतग्रस्त रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. ज्यामध्ये तो विराटच्या नेतृत्वाखाली खेळणार होता. अशा स्थितीत बीसीसीआयसमोर अडचणी वाढत आहेत. मात्र, … भारतीय क्रिकेटमधील कलहाचे कारण आयपीएल? धक्कादायक माहिती आली समोर वाचन सुरू ठेवा