वयाच्या चाळिशीत असूनही अँडरसनपुढे फलंदाजांच्या होतायत बत्त्या गुल, ‘हे’ आहे त्याच्या गोलंदाजीचे रहस्य

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसत आहे. दोन्ही संघ एकमेकांवर वरचढ ठरत आहेत. दुसऱ्या कसोटीत यजमान संघावर १५१ धावांनी विजय मिळवत, भारतीय संघाने दमदार खेळी केली होती. मात्र, तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा चांगलाच घाम काढला. भारतीय संघाला केवळ ७८ च्या धावसंख्येवर … वयाच्या चाळिशीत असूनही अँडरसनपुढे फलंदाजांच्या होतायत बत्त्या गुल, ‘हे’ आहे त्याच्या गोलंदाजीचे रहस्य वाचन सुरू ठेवा