महान क्रिकेटरला आहे विश्वास; म्हणाले, ‘कोहली एकदा लयीत येऊद्या मग शतक नव्हे त्रिशतक ठोकेल’

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याने बरेचसे मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत आहे. ५० पेक्षा अधिक डाव उलटून गेले तरी देखील त्याच्या शतकाची प्रतीक्षा काही संपेना. त्यामुळेच समालोचकापासून ते चाहत्यांपर्यंत सर्वच विराट कोहलीच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित … महान क्रिकेटरला आहे विश्वास; म्हणाले, ‘कोहली एकदा लयीत येऊद्या मग शतक नव्हे त्रिशतक ठोकेल’ वाचन सुरू ठेवा