भारतीय टी२० संघाच्या उपकर्णधारपदासाठी ‘हे’ चार युवा खेळाडू असतील प्रमुख दावेदार

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने टी२० विश्वचषक २०२१ नंतर टी२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. पण, तो एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार राहणार आहे. आता प्रश्न असा आहे की, विश्वचषकानंतर टी -२० क्रिकेटचे कर्णधारपद कोणाच्या हाती जाईल, अर्थात त्याचा सर्वात मोठा दावेदार रोहित शर्मा आहे. किंवा टी -२० मध्ये रोहित शर्माच पुढील … भारतीय टी२० संघाच्या उपकर्णधारपदासाठी ‘हे’ चार युवा खेळाडू असतील प्रमुख दावेदार वाचन सुरू ठेवा