‘या’ कारणामुळे मायकल वॉनचा कोहलीला प्रश्न; म्हणाला, ‘याची उत्तरे तुला द्यावीच लागतील’

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. यात पहिल्या डावात भारतीय संघाची कामगिरी एकदम निराशाजनक राहिली. ज्यामुळे भारतीय संघ पहिल्या डावात केवळ ७८ धावाच बनवू शकला. विशेष म्हणजे, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथमच इंग्लंड दौऱ्यात नाणेफेक जिंकली होती, ज्यानंतर त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ज्यावेळी कोहलीचा हा निर्णय चुकल्याचे … ‘या’ कारणामुळे मायकल वॉनचा कोहलीला प्रश्न; म्हणाला, ‘याची उत्तरे तुला द्यावीच लागतील’ वाचन सुरू ठेवा