fbpx
Sunday, April 11, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

असं काय कारण घडलं की कैफने विराटवर केली जोरदार टीका

May 17, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

भारताचे मधल्या फळीतील माजी फलंदाज मोहम्मद कैफने भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका केली आहे.  कैफ म्हणाला की, विराट संघ निवडताना खूप प्रयोग करत असतो. त्याने असे करायला नाही पाहिजे.

सोशल मीडियाच्या हॅलो ऍपवर बोलताना कैफ यांनी विराटच्या रणनितीविषयी उलगडा करताना असे म्हटले आहे. Mohammed Kaif critisized virat kohli captaincy.

कैफ म्हणाला की, “विराटने संघ निवडताना वेगवेगळे प्रयोग न करता संघ निवडीवर व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. जर एखाद्या खेळाडूचा काही वेळासाठी फॉर्म बिघडला तर विराटने त्याला आधार द्यायला पाहिजे. त्याने खेळाडूंना व्यवस्थित तयार करायला पाहिजे. तेव्हाच त्याचा संघ मजबूत होईल.”

भारतीय संघातील यष्टीरक्षकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, “भारतीय संघाला एका तज्ज्ञ यष्टीरक्षकाची गरज आहे. केएल राहुल हा पर्यायी यष्टीरक्षक बनू शकतो. पण त्याला संघातील मुख्य यष्टीरक्षक बनवू नये. जर एमएस धोनीऐवजी ऋषभ पंतला निवडले जात असेल तर विराटने त्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. पंतला संघातील वाॅटर बाॅय करायला नको. जर, विराट या दुविधेतून बाहेर पडला. तर विराट निवृत्तीपर्यंत सर्वात यशस्वी कर्णधार नक्की बनेल”.

शिवाय कैफ संघ निवडकर्त्यांवर खूप चिडला. तो म्हणाला की, “निवड समिती, संघ प्रशिक्षक किंवा कर्णधार यांनी त्या खेळाडूंना संधी द्यायला पाहिजेत, ज्यांना त्यांनी संघाबाहेर ठेवले आहे. प्रत्येक खेळाडू देशासाठीच खेळत असतो. त्याच्यावरही खराब वेळ येऊ शकते. म्हणून निवडकर्त्यांनी त्यांना संघाबाहेर न काढता त्याच्यातील उणीवा त्यांना सांगायला हव्यात. जेणेकरुन ते देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांच्यातील उणीवा सुधारुन चांगल्याप्रकारे तयार होतील.”

जर निवड समितीत पारदर्शकता असेल, तर कोणीही मीडियावर येऊन त्यांच्यावर आरोप करणार नाही. भारतीय क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, “सुरुवातीच्या काळात भारतीय क्रिकेटची परिस्थिती जास्त चांगली नव्हती. तेव्हा खेळाडूंना मीडियाद्वारे त्यांना संघातून बाहेर काढले आहे हे कळत होते. पण आता तशी परिस्थिती नाही. परंतु, निवड समिती, संघ प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी संघाबाहेरील खेळाडूंना बोलायला पाहिजे.”

ट्रेंडिंग घडामोडी-

सचिनला १९०वर बाद दिले असते तर मला दिले नसते जाऊ हाॅटेलवर

एका रनआऊटने झाले होते मैदानात दंगे, ६५ हजार प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर…

जो खेळाडू संघात आपली जागा घेईल त्यालाच धोनी म्हणाला, ‘मित्रा तू आज…


Previous Post

दानिश कनेरियाचे गंभीर आरोप, मी हिंदू असल्यामुळे आफ्रिदीने मला…

Next Post

रमीज राजाच्या भारत- पाकिस्तान ड्रीम ११मध्ये केवळ १ भारतीय गोलंदाज

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

‘भारतात अफाट प्रतिभा, ते एक युग क्रिकेटविश्वावर राज्य करु शकतात,’ दिल्लीकरांच्या फलंदाजीवर इंग्लिश दिग्गज फिदा

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

जबरदस्त! अवघ्या १४ धावा करुनही आझमची ट्वेंटी ट्वेंटीतील मोठ्या विक्रमाला गवसणी, ठरला पहिलाच

April 11, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

पराभवाचं दुख अन् त्यात शिक्षा! ‘या’ कारणामुळे एमएस धोनीला तब्बल १२ लाखांचा झाला दंड

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/@ChennaiIPL
IPL

DC च्या हातून CSK चारीमुंड्या चित, कॅप्टन धोनीने ‘यांच्या’वर फोडले पराभवाचे खापर

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL
IPL

‘या’ संघाविरुद्ध चेन्नई नेहमीच गंडते; पाहा चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करणारे संघ

April 11, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज

April 11, 2021
Next Post

रमीज राजाच्या भारत- पाकिस्तान ड्रीम ११मध्ये केवळ १ भारतीय गोलंदाज

टेनिस क्रिकेटची पंढरी 'जुन्नर' तालुक्यातील क्रिकेटपटूंची ड्रिम ११

शाहरुख खानची ती ‘खास' भेटवस्तू तब्बल १२ वर्षानंतर शोएब अख्तर केली दान

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.