‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’, भारताच्या अखेरच्या सामन्यापूर्वी मीम्सचा सुळसूळाट

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. टी२० विश्वचषक अंतिम टप्प्यात पोहोचला असून उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करल्यामुळे भारतीय संघाला मात्र स्पर्धेतून बाहेर जाण्याची वेळ आली आहे. शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन करून विजय मिळवला, पण त्याचा फायदा झाला नाही. आता सोमवारी … ‘नामिबियाबरोबरचा सामना खेळणे गरजेचे आहे का?’, भारताच्या अखेरच्या सामन्यापूर्वी मीम्सचा सुळसूळाट वाचन सुरू ठेवा