टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) रात्री भारत आणि अफगाणिस्तानमध्ये आमना सामना होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. भारतीय संघ जर या सामन्यात पराभूत झाला, तर संघाचा टी२० विश्वचषकातील पुढचा प्रवास संपणार आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानला उपांत्य सामन्यात स्थान पक्के करणासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. दरम्यान, सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने … ‘केवळ तिकिट घेऊनच स्टेडियममध्ये प्रवेश करा,’ राशिदची भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी चाहत्यांना विनंती वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.