विश्वचषकात भारताविरुद्ध कधीच न जिंकलेल्या पाकिस्तानने हा विक्रम रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मोडला. या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला. पाकिस्तानचे सलामीवीर बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान सामना संपेपर्यंत नाबाद राहिले आणि संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने ते करून दाखवले आहे, जे मागच्या २९ वर्षात एकाही पाकिस्तानी … Video: भारताविरुद्धच्या विजयानंतरही पाकिस्तानने केला नाही जल्लोष, ड्रेसिंग रुममध्ये बाबर आझमचा संघाला मोलाचा सल्ला वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.