Bangladesh vs India
भारताला चितपट करण्यासाठी बांगलादेशच्या संघाने सुरू केली तयारी, सरावाचे फोटो आले समोर
बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी रविवारी (15 सप्टेंबर) भारतात दाखल झाला आहे. पाहुण्यांचा संघ चेन्नई विमानतळावरून थेट हॉटेलकडे रवाना झाला होता. यावेळी संघाचे जल्लोषात....
21व्या वर्षी 150च्या वेगाने गोलंदाजी.. बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजापासून भारतीय फलंदाजाना राहावं लागेल सावध!
बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा सध्या चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्धची ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नाहिदची वेगवान गोलंदाजी पाहून अनेक जण अवाक झालेत.....
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत केवळ 3 भारतीय फलंदाजांना झळकावता आलंय द्विशतक, कोहलीचा यादीत समावेश
India vs Bangladesh Test Series : भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून तयारी....
‘ऋतुराज महाराष्ट्रीयन संजू सॅमसन’, कसोटी संघात निवड न झाल्याने चाहत्यांची बीसीसीआयवर टीका
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रविवारी (08सप्टेंबर) बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाची घोषणा केली आहे. भारताच्या कसोटी संघात यष्टीरक्षक रिषभ पंतचे पुनरागमन....
BANW vs INDW : Toss जिंकत बांगलादेशचा फलंदाजीचा निर्णय, भारत वनडे मालिका जिंकण्यापासून एक पाऊल दूर
भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश महिला विरुद्ध भारत महिला संघात 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जात....
नाद करा पण हरमनप्रीतचा कुठं! रोहितला पछाडत बनली ‘अशी’ कामगिरी करणारी पहिली भारतीय कर्णधार
भारतीय महिला संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेश महिला विरुद्ध भारतीय महिला संघात 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.....
शानदार प्रदर्शन करूनही स्टार क्रिकेटरचा टीम इंडियातून पत्ता कट, माजी प्रशिक्षकापुढेच आलं डोळ्यात पाणी
जेव्हा एखाद्या स्पर्धेत चांगली कामगिरी करूनही जर राष्ट्रीय संघात स्थान मिळत नसते, तेव्हा त्या खेळाडूला असह्य वेदना होत असतात. त्या वेदना खेळाडूने अनेकदा कॅमेऱ्यापुढे मांडत....
‘धोनी भाईशी माझी तुलना होते, तेव्हा मी…’, बांगलादेशचे मैदान मारणाऱ्या ईशान किशनची खास प्रतिक्रिया
जेव्हा एखादा खेळाडू फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षण किंवा क्षेत्ररक्षण यामध्ये आपले 100 टक्के योगदान देतो, तेव्हा सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू होते. कधीकधी या सर्वांमध्ये त्याची खेळाडूची....
‘भावा काहीतरी कर, पप्पी- किस घे…’, मोहम्मद कैफचा पुजाराला अजब सल्ला; मॅचविनरही खळखळून हसला
भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहे, जे त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात. या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा याच्या नावाचाही समावेश होतो. भारतीय संघाकडून कसोटी खेळणारा....
विराटला ज्या प्रशिक्षकाने दिले फलंदाजीचे धडे, त्यानेच केली आगपाखड; म्हणाला, ‘हे अस्वीकार्य…’
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने 2022मध्ये दमदार पुनरागमन केले. त्याचा फॉर्म वनडे आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये परतला आहे. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये अजूनही विराट....
पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधार ऐटीतच! म्हणाला, ‘…तर सामन्याचा निकाल वेगळा असता’
वनडे मालिकेत विजय मिळवणाऱ्या बांगलादेश संघाला कसोटी मालिकेत पराभवाचा धक्का बसला. भारताने ढाका येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजय....
अश्विनने भारतीय फलंदाजांच्या डिफेन्सवरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणाला, ‘त्यांना स्वत:च्या…’
भारतीय संघाने ढाका येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत शानदार विजय मिळवला. या विजयाचा हिरो आर अश्विन ठरला. त्याने महत्त्वाच्या क्षणी भारताचा डाव सांभाळला आणि श्रेयस....
हा कसला ऍटिट्यूड! कुलदीपला दुसऱ्या कसोटीतून डच्चू देणारा कर्णधार म्हणाला, ‘मला पश्चाताप होत नाहीये…’
ढाका येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा 3 विकेट्सने धुव्वा उडवला. भारताने या विजयासह मालिका 2-0ने आपल्या नावावर केली. भारताच्या विजयात श्रेयस अय्यर....
‘या’ दोन चुका भारताला पडल्या असत्या महागात, पण अय्यर- अश्विनच्या भागीदारीने टाकला पडदा; जाणून घ्याच
पहिल्या कसोटीपाठोपाठ दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवण्यासाठी भारतीय खेळाडूंनी यशस्वी झुंज दिली. बांगलादेशने दुसऱ्या डावात दिलेल्या 145 धावांच्या आव्हानाचा पाटलाग करताना भारताच्या वरच्या फळीतील फलंदाज झटपट....
जिथं कमी तिथं आम्ही! राहुल- रोहितलाही जे जमलं नाही, ते अश्विनने करून दाखवलं; वाचा बातमी
भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 3 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0ने विजय मिळवला. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलण्यात....




















