World Cup 1983
बलविंदर सिंग संधू। १९८३ वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वात मोठा मासा गळाला लावणारा पठ्ठ्या
भारताचा माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू आज ६६वा वाढदिवस साजरा करत आहे. ३ ऑगस्ट १९६६ रोजी आर्थिक राजधानी मुंबईत संधू यांचा जन्म झाला. संधूने....
अवघ्या १७ धावांवर पडलेल्या ५ विकेट्स, मग कपिल पाजींनी खिंड लढवत ठोकल्या होत्या नाबाद १७५ धावा
भारतीय संघाने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा वनडे विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी २४ वर्षीय युवा खेळाडू कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व....
‘तो इतका महान खेळाडू नाही…’, विश्वविजेत्या भारतीय खेळाडूने रियान परागला झापलं
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामात अनेक खेळाडू चर्चेत आले. अनेकांनी आपल्या खेळातून इतरांना प्रभावित केले, तर अनेकांनी काही नकोशी कृती करत चर्चेत येण्याचा मान....
शास्त्रींना स्वत:वर आहे भरपूर विश्वास; म्हणे, आयपीएल खेळलो असतो, तर ‘इतक्या’ कोटींना गेलो असतो
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दावा केला आहे की, जर ते इंडियन प्रीमियर लीग लिलावात खेळाडू म्हणून सहभागी झाले असते, तर त्यांना एक....
आयपीएल खेळणारे हे ३ खेळाडू बजावू शकतात भारतीय संघासाठी अष्टपैलू खेळाडूची भूमिका…
कुठल्याही संघाला विजय मिळू दे किंवा पराभव, तो संघ संतुलित असणे खूप आवश्यक आहे. त्या संघात पर्यायी फलंदाज आणि गोलंदाज असावेत. त्याशिवाय संघात अष्टपैलू खेळाडू....
भारताचे वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे ३ फिरकीपटू, जे खऱ्या अर्थाने ठरले हिरो
भारतीय संघाने १९७४ ला वनडे क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि केवळ एक दशकानंतर, इतर मोठ्या संघाना आपल्या आगमनाची जाणीव करून दिली. फलंदाजी आणि गोलंदाजीतील सांघिक कामगिरीमुळेच....









