विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी

कसोटी क्रिकेट दररोज आपला रंग बदलते आणि हेच तर त्याचे सौंदर्य आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही हे दिसून येत आहे. भारतीय संघाने शेवटच्या दिवशी दुसरी कसोटी जिंकली. इंग्लिश संघ अवघ्या 120 धावांवर गारद झाला. तेव्हा असे म्हटले जात होते की, इंग्लंड ही मालिका 3-0 किंवा 4-0 ने गमावेल. भारताचे माजी दिग्गज … विराटसेना तिसऱ्या डावात गाठणार ५०० धावांचा पल्ला? याआधी हेडिंग्लेमध्येच केली होती ही कामगिरी वाचन सुरू ठेवा