चमत्कारिक कामगिरी ‘विराटसेने’ला जमते! पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही ट्रॉफी जिंकत ‘या’ यादीत भारत घेणार उडी?

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघाने त्यांच्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मोहिमेला सुरुवात केली आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात त्यांची पहिलीवहिली लढत झाली. पाकिस्तानच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत भारतावर दबाव बनवून ठेवला आणि अखेर १८ षटकांमध्येच १० विकेट्स राखून सामना खिशात घातला. अशाप्रकारे भारताला टी२० विश्वचषकातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात … चमत्कारिक कामगिरी ‘विराटसेने’ला जमते! पहिल्या सामन्यातील पराभवानंतरही ट्रॉफी जिंकत ‘या’ यादीत भारत घेणार उडी? वाचन सुरू ठेवा