“विराट लवकरच आरसीबीचे नेतृत्वही सोडेल”

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) रोजी भारताच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. आगामी टी२० विश्वचषकात तो भारताचे अखेरच्या वेळी नेतृत्व करेल. त्याच्या या निर्णयाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. त्याचवेळी आता विराट कोहलीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी देखील त्याचा हा निर्णय योग्य ठरवला. तो भविष्यात आयपीएलमध्ये नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स … “विराट लवकरच आरसीबीचे नेतृत्वही सोडेल” वाचन सुरू ठेवा