कॅप्टन विराट झाला भलताच खुश; ‘या’ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (५ नोव्हेंबर) भारत व स्कॉटलंड हे संघ भिडले. भारतीय संघाने ८ गडी राखून या सामन्यात धमाकेदार विजय साकारला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्य फेरीत जाण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. या मोठ्या विजयानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने या विजयाचे श्रेय विविध खेळाडूंना दिले. आम्ही वर्चस्व गाजवले तब्बल ८१ … कॅप्टन विराट झाला भलताच खुश; ‘या’ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.