विराटसारखा टी२० कर्णधार शोधून सापडणार नाही, ‘हे’ ५ अद्भुत विक्रम केले आहेत नावावर

विराट कोहलीने गुरुवारी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून संपूर्ण क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का दिला. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली की, तो टी२० विश्वचषक २०२१ नंतर भारतीय टी-२० संघाची कमान सोडणार आहे. मग विराट कोहलीनंतर कोण भारतीय संघाचा टी-२० कर्णधार असेल, हा निर्णय अद्याप गुलदस्त्यात आहे. पण रोहित शर्मा या शर्यतीत सर्वात पुढे आहे. रोहित सध्या … विराटसारखा टी२० कर्णधार शोधून सापडणार नाही, ‘हे’ ५ अद्भुत विक्रम केले आहेत नावावर वाचन सुरू ठेवा