विराट कोहलीने शेअर केला ‘८०च्या दशकातील मुलां’चा फोटो; लिहिले, ‘एकेकाळची गोष्ट आहे…’
टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) एका छोट्या विश्रांतीवर होता. त्याने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन केले आणि संघाचे नेतृत्व करताना सामन्यात विजयही मिळवून दिला. विराटने मिळवून दिलेल्या विजयानंतर भारताने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत १-० असा विजय मिळवला. त्याआधी रोहित शर्माच्या नेतृत्वात टी-२० मालिकेत भारताने ३-० असा विजय मिळवला होता. भारतीय संघाला आगामी … विराट कोहलीने शेअर केला ‘८०च्या दशकातील मुलां’चा फोटो; लिहिले, ‘एकेकाळची गोष्ट आहे…’ वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.