भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे टाॅप-5 कर्णधार

विराट कोहली- कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 68 सामन्यात 40 विजय मिळवून दिले आहेत

एमएस धोनी- धोनीने 60 सामन्यात 27 विजय मिळवले आहेत

सौरव गांगुली- गांगुलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 49 सामन्यात 21 विजय मिळवून दिले

मोहम्मद अझरूद्दीन- अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने 47 सामन्यात 14 विजय मिळवले

सुनिल गावसकर- गावसकरच्या नेतृत्वाखाली भारताने 47 सामन्यात 9 विजय मिळवले