भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे टाॅप-5 कर्णधार
भारतासाठी सर्वाधिक कसोटी विजय मिळवणारे टाॅप-5 कर्णधार
विराट कोहली- कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 68 सामन्यात 40 विजय मिळवून दिले आहेत
विराट कोहली- कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 68 सामन्यात 40 विजय मिळवून दिले आहेत
एमएस धोनी- धोनीने 60 सामन्यात 27 विजय मिळवले आहेत
एमएस धोनी- धोनीने 60 सामन्यात 27 विजय मिळवले आहेत
सौरव गांगुली- गांगुलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 49 सामन्यात 21 विजय मिळवून दिले
सौरव गांगुली- गांगुलीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला 49 सामन्यात 21 विजय मिळवून दिले
मोहम्मद अझरूद्दीन- अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने 47 सामन्यात 14 विजय मिळवले
मोहम्मद अझरूद्दीन- अझरूद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने 47 सामन्यात 14 विजय मिळवले
सुनिल गावसकर- गावसकरच्या नेतृत्वाखाली भारताने 47 सामन्यात 9 विजय मिळवले
सुनिल गावसकर- गावसकरच्या नेतृत्वाखाली भारताने 47 सामन्यात 9 विजय मिळवले