भारतासाठी सर्वाधिक टी20 सामने जिंकणारे टाॅप-5 कर्णधार

एसएस धोनी- धोनीने 72 सामन्यात भारतासाठी सर्वाधिक 41 विजय मिळवले

रोहित शर्मा- रोहितने 62 सामन्यात 49 विजय मिळवले

विराट कोहली- कोहलीने 50 सामन्यात भारताला 30 विजय मिळवून दिले

हार्दिक पांड्या- पांड्याने 16 सामन्यात 10 विजय मिळवले

सूर्यकुमार यादव- भारताचा सध्याचा टी20 कर्णधार सूर्यकुमारने 10 सामन्यात भारताला आतापर्यंत 7 विजय मिळवून दिले आहेत