टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 गोलंदाज

युझवेंद्र चहल- फिरकीपटू चहलने भारतासाठी टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 80 सामन्यात 96 विकेट्स घेतल्या आहेत

भुवनेश्ववर कुमार- या वेगवान गोलंदाजाने 87 सामन्यात 90 विकेट्स घेतल्या आहेत

जसप्रीत बुमराह- वेगवान गोलंदाज बुमराहने 70 सामन्यात 89 विकेट्स घेतल्या आहेत

हार्दिक पांड्या- भारताचा अष्टपैलू खेळाडू पांड्याने 102 सामन्यात 86 विकेट्स घेतल्या आहेत

अर्शदीप सिंग- युवा वेगवान गोलंदाज अर्शदीपने 54 सामन्यात 83 विकेट्स घेतल्या आहेत