टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?

टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात संधी न मिळण्याबाबत काय म्हणाला संजू सॅमसन?

भारतीय क्रिकेट संघाचा धाकड फलंदाज संजू सॅमसन त्याच्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

सॅमसनने नुकत्याच भारत विरुद्ध बांगलादेश संघात झालेल्या टी20 सामन्यात शतक झळकावले होते.

सॅमसनची मागील टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली होती.

मात्र त्याला एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

आता सॅमसनने टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न खेळवल्याबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सॅमसनने सांगितले अंतिम सामन्याच्या नाणेफेकीपूर्वी कर्णधार रोहित त्याला भेटला होता आणि 10 मिनिटे बोललाही होता.

त्यावेळी सॅमसनने रोहितला सांगितले होते की, तुझ्यासारख्या शानदार कर्णधाराच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषकाची फायनल खेळायला मिळाली नसल्याचा पश्चाताप मला राहील.