आठवणीतील सामना: भारत विंडीजला हरवून बनला होता हीरो कप विजेता, कुंबळेने घेतलेल्या ६ विकेट्स
भारतीय क्रिकेटसाठी २७ नोव्हेंबर हा दिवस विशेष आहे. आजच्या दिवशी १९९३ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघामध्ये हीरो कपचा अंतिम सामना खेळवला गेला होता. कोलकातामध्ये भारताने विंडीजला १०२ धावांच्या फरकाने हरवलं होतं. दिग्गज खेळाडू अनिल कुंबळेने १२ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या होत्या. भारताचे कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनला मालिकावीर ठरवण्यात आलं होतं. कोलकातामध्ये खेळल्या गेलेल्या या … आठवणीतील सामना: भारत विंडीजला हरवून बनला होता हीरो कप विजेता, कुंबळेने घेतलेल्या ६ विकेट्स वाचन सुरू ठेवा
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.
एम्बेड करण्यासाठी आपल्या साइटवर हा कोड कॉपी आणि पेस्ट करा.