टी- २०

ड्वेन ब्रावोने टी २० क्रिकेटमध्ये केला ४०० बळी घेण्याचा विक्रम

विंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने टी २० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्याने टी २० क्रिकेटमध्ये ४०० बळी घेण्याचा टप्पा पार ...

आयसीसी २०१७ चे सर्वोत्तम महिला वनडे, टी २० संघ जाहीर, तीन भारतीय महिला क्रिकेटपटूंची निवड

आज आयसीसीने या वर्षाच्या महिलांच्या सर्वोत्तम वनडे आणि टी २० संघाची घोषणा केली आहे. या दोन्ही संघात मिळून तीन भारतीय महिला खेळाडूंची निवड झाली ...

शेवटच्या चेंडूवर धोनीचा षटकार आणि केला हा विक्रम

कटक। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून एका विक्रमला ...

या १५ वर्षाच्या गोलंदाजाने एकही धाव न देता घेतले १० बळी

राजस्थानच्या आकाश चौधरी नावाच्या १५ वर्षांच्या मुलाने आज एका घरेलू टी २० सामन्यात एकही धाव न देता १० बळी घेतले. त्याने ही कामगिरी कै. ...

या देशांत आहेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

काल भारत विरुद्ध न्यूझीलँड सामना ज्या द स्पोर्ट्स हब, तिरुअनंतपुरमच्या मैदानावर झाला ते देशातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होते. १९३३ साली बॉम्बे जिमखानाने भारतातील ...

८ षटकांच्या सामन्यात झाले तब्बल ९ विक्रम

तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना भारताने ६ धावांनी जिंकत टी२० मालिका २-१ अशी जिंकली. केवळ ८ षटकांचा सामना असूनही या ...

भारताने टी२० मालिका २-१ अशी जिंकली !

तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड यांच्यातील तिसरा आणि निर्णायक सामना भारताने ६ धावांनी जिंकत टी२० मालिका २-१ अशी जिंकली. भारताने ८ षटकांत ६८ धावांचे लक्ष ...

T20: न्यूझीलँड समोर 8 षटकांत 68 धावांचे लक्ष

तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसऱ्या आणि निर्णायक टी२० सामन्यात भारताने ८ षटकांत न्यूझीलँडसमोर 68 धावांचे लक्ष ठेवले आहे. भारताने निर्धारित ८ षटकांत 5 बाद ...

T20: प्रत्येक ४ मिनिटाला होणार एक ओव्हर कमी

तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा आल्यामुळे नाणेफेकीला विलंब होत झाला आहे. आता सामना कमी ...

T20: पावसामुळे नाणेफेकीला विलंब

तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा आल्यामुळे नाणेफेकीला विलंब होत आहे. सामना सुरु होण्यासाठी मैदान ...

T20: आल इज वेल! सामना होऊ शकतो !!!

तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. सामना सुरु व्हायला आता काही ...

T20: आजचा सामना निर्विघ्न पार पडावा म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना

तिरुअनंतपुरम। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात पावसाचा अडथळा येऊ नये म्हणून क्रिकेट प्रेमी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत ...

आजच्या सामन्यात धोनीच्या कामगिरीवर असणार सर्वांचे लक्ष

तिरुअनंतपुरम।भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात उद्या होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात एमएस धोनीवर सर्वांचेच लक्ष राहणार आहे. ४ नोव्हेंबरला झालेल्या दुसऱ्या सामन्यात धोनीने ...

विजयी सामन्यात १००० धावा करणारा रोहित ठरला दुसरा भारतीय !

दिल्ली। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात काल पार पडलेल्या पहिल्या टी २० सामन्यात रोहित शर्मा भारताने एकूण विजय मिळवलेल्या टी २० क्रिकेट सामन्यात १००० धावा ...

म्हणून आशिष नेहराने टाकले शेवटचे षटक

दिल्ली। फिरोजशाह कोटला स्टेडिअमवर १ नोव्हेंबरला पार पडलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिल्या टी २० सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज आशिष नेहराने शेवटचे षटक टाकले ...