टी20 विश्वचषकातून भारत बाहेर
‘लवकरच काही वरिष्ठ खेळाडू रिटायरमेंट घेतील’; भारतीय दिग्गजाचे भाकीत
By Akash Jagtap
—
तब्बल 15 वर्षांनंतर टी20 विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियात दाखल झालेल्या भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंड विरुद्ध उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 10 गडी ...
आणखी किती वाट पाहायची? 9 वर्षांपासून एका आयसीसी ट्रॉफीसाठी तरसतेय टीम इंडिया
By Akash Jagtap
—
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात गुरुवारी (10 नोव्हेंबर) भारत आणि इंग्लंड (INDvENG) यांच्या दरम्यान दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या ...