BCCI To Host IPL 2022 In Mumbai
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘या’ कारणामुळे बीसीसीआय आयपीएल २०२२ चे सर्व सामने मुंबईत खेळवण्याच्या विचारात
By Akash Jagtap
—
जगभरात पुन्हा एकदा कोविड-१९ (Covid-19) महामारीने डोके वर काढले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. क्रिकेट क्षेत्रातही याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. ...