ind test win loss ratio

विजय-पराजय सर्व समान, 92 वर्षात असं प्रथमच झालं! धरमशाला कसोटी जिंकून भारतानं रचला अनोखा इतिहास

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. यासह भारतानं ...