---Advertisement---

एकमेव कसोटी सामन्यात कमी धावसंख्येवर अफगानिस्तानने भारताला रोखले

On: शुक्रवार, जून 15, 2018 12:17 PM
---Advertisement---

बेंगलोर | बेंगलोर येथे सुरू असलेल्या भारत-अफगानिस्तान कसोटी सामन्यात भारताचा पहिला धाव 474 धावाच संपुष्टात आला.

या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात भारतीय संघाने शिखर धवन आणि मुरली विजय यांच्या शतकाच्या जोरावर 6 बाद 347 धावा केल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने 6 बाद 347 या धावसंख्येत 127 धावांची भर घालत सर्वबाद 474 पर्यंत मजल मारली.

अफगानिस्तान कडून 51 धावात तीन बळी घेणारा यामिन अहमझादी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक-

भारत पहिला डाव: शिखर धवन 107, मुरली विजय 105, हार्दिक पंड्या 71, के.एल राहुल 54.

अफगािस्तान गोलंदाजी: यामिन अहमझादी: 3/51, वफादार: 2/100

महत्त्वाच्या बातम्या:

केवळ ५० रुपये तिकीट असुनही ऐतिहासिक कसोटीला जेमतेम ७०० प्रेक्षक!

निर्वासितांच्या छावणीत जन्मलेल्या खेळाडूने केले कसोटी पदार्पण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment