पराभूत कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके करणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये रिषभ पंत हा एकमेव भारतीय यष्टीरक्षक आहे. त्याची ३ कसोटी शतकं ही एकप्रकारे व्यर्थ गेलेली आहे.
ॲंडी फ्लॉवरने पराभूत कसोटी सामन्यात तब्बल ७ शतके केली आहेत. याचबरोबर बांगलादेशच्या मुशफिकुर रहिमने पराभूत सामन्यात ४ शतके केली आहेत. टीम इंडिया इंग्लंडबरोबर ५वा कसोटी सामना पराभूत झाली. यात रिषभने खणखणीत खेळी करत शानदार शतक केले होते.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)