---Advertisement---

आरसीबीने दिला सुखद आठवणींना उजाळा, १० वर्षांपूर्वी भारताने रचला होता विक्रम

On: शनिवार, जुलै 9, 2022 12:27 PM
IND-vs-ENG-2012
---Advertisement---

आयपीएल हा भारतीय क्रिकेटचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आयपीएलचे हंगाम चालू नसले तरी आयपीएल फ्रॅंचाइझी आपल्या खेळाडूंबद्दल सतत पोस्ट करत चर्चेत असतात. तर कधी भारतीय क्रिकेटच्या आठवणींंचा उजाळा करणारे पोस्ट टाकत असतात. तसेच काही ट्वीट रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर केले आहे. ज्यामध्ये त्यांनी टी२० विश्वचषकात भारताने नोंदवलेल्या एका विक्रमाची आठवण करुन दिली आहे.

आरसीबीने आपल्या अधिकृत अकाउंटवर केलेल्या ट्वीटमध्ये लिहले की, “आंतरराष्ट्रीय टी२० इतिहासात इंग्लंडला सर्वाधिक ९० धावांच्या फरकाने पराभूत करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. २०१२ आयसीसीच्या टी२० विश्वचषकाच्या लीग सामन्यात इंग्लंडविरुद्ध उल्लेखनीय विजय मिळवण्यासाठी हरभजन सिंगने 4 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या होत्या.”

(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---