एशिया कप
टॉप ३: यष्टीरक्षक एमएस धोनीने केले हे खास विश्वविक्रम
दुबई। 28 सप्टेंबरला एशिया कप 2018 चा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडला. या सामन्यात भारताने 3 विकेट्सने विजय मिळवून सातव्यांदा एशिया कपवर....
आॅस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर असा पराक्रम करणारा भारत बनला तिसराच संघ
दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 28 सप्टेंबरला भारताने बांगलादेशवर 3 विकेट्सने विजय मिळवत सातव्यांदा विजेतेपद मिळवले आहे. याबरोबरच भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ंमोठा विक्रमही केला....
केदार जाधवने विजयी धाव घेत टीम इंडियाला मिळवून दिले सातव्यांदा एशिया कपचे विजेतेपद
दुबई। 28 सप्टेंबरला भारत विरुद्ध बांगलादेश संघात पार पडलेल्या एशिया कप 2018 च्या अंतिम सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवत सातव्यांदा विजेतेपद मिळवले आहे. या....
भारताविरुद्ध पहिलेच आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या लिटॉन दासचा मोठा पराक्रम
दुबई। आज (२८ सप्टेंबर) एशिया कप 2018 चा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात होत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण....
आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका
एशिया कप स्पर्धेत भारताविरूद्ध झालेल्या सलग दोन सामन्यात मोठ्या फरकाने पराभव स्विकारावे लागले. त्यानंतर बांगलदेशसोबतच्या सामन्यात या संघाने सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खडबडून....
एशिया कप २०१८: अंतिम सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
दुबई। आज आज (28 सप्टेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात एशिया कप 2018 चा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय....
बांगलादेशने कंबर कसली; आकडेवारी मात्र भारताच्या बाजूने
एशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात आज(28 संप्टेंबर) होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत स्पर्धेत आपली छाप सोडली आहे. सुपर....
खराब फाॅर्ममध्ये असलेल्या धोनीला गावसकरांचा सल्ला, आधी हे काम कर!
एशिया कप स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. मैदानावर सतत महत्वाची भुमिका बजावणाऱ्या महेंद्रसिंग धोनीचा फलंदाजीतील खराब फॉर्म चालुच आहे.त्याचा खराब फॉर्म ही भारतासाठी डोकेदुखी....
एशिया कप २०१८: टीम इंडिया सातव्यांदा विजेतेपद मिळवण्यास सज्ज
दुबई। आज (28 सप्टेंबर) एशिया कप 2018 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ....
कर्णधार विराट कोहलीही अपवाद नाही, ही गोष्ट करावीच लागणार
एशिया कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान कसोटी मालिका होणार आहे. 4 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेसाठी भारताचा कर्णधार विराट कोहली परतणार आहे.....
ह्या दोन चाहत्यांनी दाखवून दिले क्रिकेटला कुठल्याही सीमा नाहीत
एशिया कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. शुक्रवारी (28 सप्टेंबर) भारत आणि बांग्लादेश यांच्यात अंतिम सामना दुबईत होणार आहे. हा सामना भारत पाकिस्तान यांच्यात होणाची....
पाकिस्तानने भारतीय क्रिकेटकडून शिकण्यासारखे खूप काही आहे- शोएब मलिक
भारताविरूद्ध सलग मोेठे पराभव स्विकारावे लागलेल्या पाकिस्तान संघावर चहुबाजूने टिका करण्यात येत आहे. एशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाने देखील सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी झुंजवले....
केएल राहुल म्हणाला, मी ती गोष्ट करायला नको होती…
दुबई। भारत आणि अफगाणिस्तान संघात एशिया कप 2018 च्या स्पर्धेतील पार पडलेला सुपर फोरचा सामना बरोबरीत संपला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8....




