भारत विरुद्ध बांगलादेश  कसोटी सामना

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी चेंडूवरून गोंधळ…एसजी आणि कुकाबुरा बॉलमध्ये फरक काय?

पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकून इतिहास रचणाऱ्या बांगलादेश संघासमोर आता भारताचं आव्हान आहे. बांगलादेशचा संघ 19 सप्टेंबरपासून भारत दौऱ्यावर येईल. येथे संघाला 2 ...

Sachin-Tendulkar-On-jasprit-Bumrah

जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला? संघातील हे महत्त्वाचं पद गेलं, बीसीसीआयच्या निर्णयामुळे खळबळ

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये एका प्रश्नानं घर केलं आहे. हा प्रश्न म्हणजे स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहसोबत अन्याय झाला ...

Shreyas iyer

केकेआरला आयपीएल चॅम्पियन बनवूनही भारतीय संघात स्थान नाही! श्रेयस अय्यरला वगळण्यामागचं कारण काय?

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. मात्र संघात श्रेयस अय्यरचं नाव नसल्यामुळे अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अय्यरनं आयपीएलमध्ये केकेआरचं नेतृत्व करताना ...

Kuldeep Yadav

ऋतुराज-अय्यरला वगळलं, पण या तिघांना संधी कशी मिळाली? संघ निवडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित

भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. त्यापैकी पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली. बीसीसीआयनं पहिल्या सामन्यासाठी ...

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियासोबत दिसणार जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज, गंभीरशी खास नातं

गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनल्यापासून संघात काही बदल घडले आहेत. गंभीरची पहिली असाइनमेंट श्रीलंका दौरा होती, जिथे टीम इंडियानं टी20 मालिका जिंकली, ...

24 वर्ष…एकही पराभव नाही! बांगलादेशविरुद्ध कसोटीमध्ये भारताचा तुफानी रेकॉर्ड; आकडेवारी खूपच धक्कादायक

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयची निवड समिती लवकरच या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करेल. मालिकेतील ...

राहुलला डच्चू, पंतला संधी? बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असा असू शकतो भारतीय संघ

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयची निवड समिती लवकरच मालिकेसाठी संघाची घोषणा करेल. सध्या टीम इंडियाचे अनेक स्टार ...

भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. भारताच्या दौऱ्यावर येणारा बांगलादेशचा संघ 2 कसोटी आणि ...

टीम इंडिया सावध राहा, बांगलादेश देऊ शकतो ‘जोर का झटका’!

सुमारे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध टी20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळायची ...

Morne Morkel

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपासून सुरु होणार भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचा नवा अध्याय..!

भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध आगामी कसोटी मालिका खेळणार आहे. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलला (Morne Morkel) भारतीय संघाचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ...

Dinesh-Karthik-Rahul-Dravid

कुलदीपचे कौतुक केल्यामुळे दिनेश कार्तिक अडचणीत, प्रशिक्षकांनीच केले आरसा दाखवण्याचे काम

भारतीय संघाचा चाइनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून संघात पुनरागमन केले. त्याने जवळपास दोन वर्षांनंतर या संघात पुनरागमन केले असून त्याचे प्रदर्शन ...

Team India

बांगलादेशला क्लीन स्वीप देऊनही ‘या’ पाच गोष्टींमुळे टीम इंडिया टेन्शनमध्ये, वेळेत कराव्या लागतील सुधारणा

भारतीय संघाने रविवारी कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लीन स्वीप दिला. बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने मालिकेतील पहिल्या सामन्यात 188 धावांनी विजय मिळवला, तर दुसरा सामना ...

virat-sa

विराटचा कसोटी शतकाचा दुष्काळ तिसऱ्या वर्षीही कायम, मागच्या 10 डावांमध्ये नाही केले एकही अर्धशतक

विराट कोहली याने आशिया चषक 2022 स्पर्धेत शतक केले. त्याने या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात शतकाचा दुष्काळ संपवला. या शतकीय खेळीनंतर फॉरममध्ये परत आल्याचे ...

दुसऱ्या कसोटीतून कुलदीप यादव का बाहेर झाला? उमेश यादवने सांगितले कारण

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ...

IND vs BAN

उमेश-अश्विनसमोर बांगलादेश निष्प्रभ! 227 धावांवर उडाला खुर्दा; दिवसाखेर भारत बिनबाद 19

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (22 डिसेंबर) मिरपूरमध्ये सुरू झाला. बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण ...