भारत विरुद्ध बांगलादेश
3 दुर्दैवी खेळाडू, ज्यांना बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालं नाही
भारत आणि बांगलादेश यांच्यात 6 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. बीसीसीआनं शनिवारी (28 सप्टेंबर) या मालिकेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली.....
ताशी 155 किमीच्या वेगाने चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजाची भारतीय ताफ्यात एन्ट्री, गंभीरमुळे चमकलं नशीब!
बांगलादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 टी20 सामने खेळले जाणार....
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधारपदी कायम
बांगलादेशचा संघ सध्या भारत दौऱ्यावर असून उभय संघात कसोटी मालिका सुरू आहे. कसोटी मालिकेनंतर 6 ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध बांगलादेश संघात 3 टी20 सामने खेळले जाणार....
“आकाश दीपने मोहम्मद शमीचा आदर्श घ्यावा”, भारतीय दिग्गजाचा कामाचा सल्ला
भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. मात्र पावसामुळे दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (28 सप्टेंबर) कोणताही खेळ झाला....
कानपूर कसोटीत पावसाचा धुमाकूळ, तब्बल 9 वर्षांनंतर भारतात असं घडलं
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न....
कानपूर कसोटीला पावसानं झोडपलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ एकही चेंडू न टाकता रद्द
भारत आणि बांगलादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पावसानं खोळंबा घातला. यामुळे एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा....
सूर्याच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळेल संधी? बांगलादेशविरुद्ध असा असू शकतो भारताचा टी20 संघ
भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 6 ऑक्टोबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वालियर येथे खेळला जाईल. या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा....
कानपूर कसोटी पावसानं वाहून गेल्यास WTC गुणतालिकेवर काय प्रभाव पडेल? जाणून घ्या
भारत-बांगलादेश यांच्यातल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसानं खोळंबा घातला, ज्यामुळे खेळ लवकर संपवावा लागला. आता....
IND vs BAN; दुसऱ्या दिवशीही पाऊस पडणार का? काय आहे हवामान अंदाज?
भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना कानपूरच्या मैदानावर खेळला जात आहे. त्यातील पहिला दिवस संपला. पहिल्याच दिवशी पावसाने....
कर्णधार रोहितच्या जडेजाबाबतच्या ‘त्या’ निर्णयावरुन भडकले मांजरेकर, थेट आकडेवारीच मांडली
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (IND vs BAN Kanpur Test) पहिल्या दिवशी, रवींद्र जडेजाला डावखुऱ्या खेळाडूंविरुद्ध गोलंदाजी न देण्याच्या कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit....
यष्टीरक्षक पंतचा सल्ला आला कामी, बांगलादेशच्या कर्णधाराला अश्विनने असे फसवले जाळ्यात
जेव्हा कोणत्याही संघाकडे यष्टिरक्षक म्हणून रिषभ पंत सारखा खेळाडू असतो तेव्हा तो, आपल्या नाविन्यपूर्ण शब्दांनी सहकाऱ्यांना सतत प्रेरित करतो, तसेच त्यांची करमणूक करत असतो. मात्र,....
बांगलादेशच्या चाहत्यावर हल्ला झाला नाही, पोलिसांनी उघड केलं सत्य
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय....
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग, लवकरच खेळ संपला
भारत-बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (27 सप्टेंबर) कानपूरमध्ये सुरू झाला. मात्र पहिला दिवस पावसामुळे लवकर संपला. सामन्यावर सकाळपासूनच पावसाचं सावट होतं.....
विराट कोहलीची क्रेझ! 15 वर्षाच्या मुलानं भेटण्यासाठी चालवली चक्क 58 किमी सायकल
सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क क्रिकेट स्टेडियमवर सुरू आहे. चेन्नई येथे....
कानपूर कसोटीत राडा! बांगलादेशच्या चाहत्याला बेदम मारहाण, हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल
भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आजपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडिया नोव्हेंबर 2021 नंतर प्रथमच या....



















