संजय बांगर
धवनच्या दुखापतीबाबत फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांचा मोठा खूलासा, पंतबद्दलही केले भाष्य
भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला रविवारी(9 जून) 2019 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना डाव्या अंगठ्याची दुखापत झाली आहे. या सामन्यात फलंदाजी करत असताना त्याला पॅट ...
एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे मोठी खुशखबर
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी दुखापतीतून सावरला असून उद्या(3 फेब्रुवारी) वेलिंगटन येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पाचव्या वनडे सामन्यात तो खेळण्यासाठी तयार असल्याची माहिती ...
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर
-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबई शालेय क्रिकेटमध्ये जाईल्स शिल्ड स्पर्धेचा पूर्वीपासून दबदबा आहे. ते वर्ष होतं १९९३. अंजुमन इस्लामचा एक सलामीचा फलंदाज चांगली फलंदाजी ...
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११
-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) विनोद कांबळीने त्याचे नाव रावण ठेवले, मोहंमद कैफ त्याला ‘ब्लॅक गॅटींग’ म्हणून हाक मारी. मुंबईने तामिळनाडूला पराभूत करत २००३ चा ...
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र
-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) भारताने वेस्ट इंडिजचा पराभव करत १९८३ चा विश्वकरंडक जिंकला. या विश्वविजयाने भारतातील क्रिकेटला खरी चालना मिळाली असे अनेकजण मानतात. या ...
करुण नायरने करुन दाखवले, विराटलाही मागे टाकले
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आतापर्यंत सर्वात फिट खेळाडू म्हणून ओळखला जातो.अनेक दिग्गज खेळाडूंच्या म्हणण्यानुसार त्याच्या इतका तंदुरूस्त दुसरा खेळाडू भारतीय संघात कधीही ...
विराट-अश्विन जोडी खास, आजपर्यंत इतिहासात अन्य कोणत्याही जोडीला हे जमले नाही
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एजबस्टन मैदानावर पहिला सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात संघर्ष करताना दिसत आहे. इंग्लंडच्या या डावाला शुक्रवारी ...
टी ब्रेक झालायं, शास्त्रींना झोपेतून उठवा- चाहत्यांचा हल्लाबोल
बर्मिंगहॅम। भारत विरुद्ध इंग्लंड संघात बुधवार,1 आॅगस्टपासून सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्रींच्या एका कृतीने नेटकरांच्या हाती त्यांना ट्रोल करण्यासाठी ...
टीम इंडियाला सराव सामन्याला दिले भंगार मैदान, संघव्यवस्थापनाने घेतला मोठा निर्णय
भारत-इंग्लंड यांच्यात एक ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरवात होत आहे. यापूर्वी बुधवारपासून (२५ जुलै) भारताचा एसेक्स कौंटी संघाविरुद्ध केम्सफोर्ड येथील कौंटी क्रिकेट मैदानावर ...
संजय बांगर सहाय्यक प्रशिक्षक तर भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षक
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याच्या कोर टीमची घोषणा केली असून त्यात पूर्वीचेच सहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर सहाय्यक प्रशिक्षक तर भरत ...