इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका
टी२० विश्वचषकापूर्वी आयसीसीने शेअर केला पंतचा खासम खास व्हिडिओ, कॅप्शनही आहे दमदार
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत सध्या संघाचा नियमित सदस्य बनला आहे. पंत आयपीएल २०२२ मध्ये प्रभाव पाडू शकला नव्हता, पण इंग्लंड दौऱ्यात त्याने....
‘विराट ठग नाही, तो एक उत्कृष्ठ खेळाडू’, कोहलीला टार्गेट करणाऱ्या इंग्लिश मीडियावर दिग्गजाचा संताप
इंग्लंड आणि भारत यांच्यातील एजबस्टन कसोटीत विराट कोहली चांगले प्रदर्शन करू शकला नाही, पण मैदानातील त्याच्या वर्तनामुळे तो चांगलाच चर्चेत राहिला. जॉनी बेयरस्टो आणि विराटमध्ये....
संघ व्यवस्थापनापुढे पेच, पहिल्या टी२० सामन्यात ‘या’ तिघांपैकी कोण असेल प्लेइंग इलेव्हनचा भाग?
इंग्लंडविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघातील तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ७....
टीम इंडियाचा महागुरूही शोधतोय ‘बझबॉल’चा अर्थ, राहुल द्रविडने दिलेले उत्तर होत आहे व्हायरल
इंग्लंड क्रिकेट संघ सध्या ज्या पद्धतीने कसोटी क्रिकेटमध्ये प्रदर्शन करत आहे, त्यानंतर ‘बझबॉल’ची चर्चा होत आहे. अनेकांना अजूनही माहिती नाहीये की, हे बझबॉल नेमके आहे....
ऍजबस्टन कसोटीत इंग्लंडने वापरलेली ‘बझबॉल’ रणनीती आहे तरी काय? कोच मॅक्यूलमशी कनेक्शन
इंंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका मगंळवारी (५ जुलै) २-२ अशा बरोबरीवर निकाली लागली. मालिकेतील शेवटचा सामना बर्मिंघमच्या ऍजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला, जो....
इंग्लंडविरुद्धचा पराभव भारताच्या जिव्हारी; WTCमधील २ गुण तर कापले गेलेच, पाकिस्तानलाही झालाय फायदा
ऍजबस्टन कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला ७ विकेट्स राखून पराभूत केले. सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाला अजून एक वाईट बातमी मिळाली. आयसीसीने भारतीय संघावर षटकांची गती कमी....
विहारी भारताच्या पराभवास जबाबदार, सोडला बेयरस्टोचा महत्त्वाचा कॅच; नाहीतर निकाल असता वेगळा
इंग्लंडविरुद्धचा पाचवा आणि कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. भारताकडे इंग्लंडमध्ये १५ वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, पण शेवटचा....
विहारीने बेयरस्टोचा सोडलेला झेल ते गोलंदाजांचे अपयश; ऍजबस्टन कसोटीत’ ‘या ५ कारणांमुळे हरला भारत
भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकता आली नाही. १ जुलै रोजी सुरू झालेला पाचवा कसोटी सामना मंगळवारी (५ जुलै) इंग्लंडने जिंकला आणि मालिकाही....
हे काय? थेट खेळाडूवर भडकले अंपायर; स्टुअर्ट ब्रॉडवर रागवत भर मैदानात पंच म्हणाले, ‘शांत बस…’
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडने कसोटी मालिकाही २-२ अशा बरोबरीत सोडवली. उभय संघातील हा सामना बर्मिंघमच्या....
जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वावर इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून टीका; ‘त्या’ निर्णयावर म्हणाला, हा शुद्ध वेडेपणा
इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान मोठी प्रतिक्रिया दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह या सामन्यात संघाचे....
पाचव्या कसोटीनंतर पहिल्या टी२० सामन्यालाही मुकणार रोहित शर्मा? समोर आली मोठी अपडेट
भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यातील एकमात्र कसोटी सामना संपल्यानंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळायची आहे. कसोटी सामना ५ जुलै रोजी....
मजबूत स्थितीत असतानाही टीम इंडियाच्या हाती पराभव, चूक सांगत शास्त्रींची खेळाडूंना फटकार
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील शेवटचा दिवस खूपच रोमांचक राहिला आहे. भारतीय संघ चौथ्या दिवशी त्यांच्या दुसऱ्या डावात अवघ्या २४५ धावा करून सर्वबाद झाला. भारताचे माजी प्रशिक्षक....
शतकानंतर अर्धशतक, रिषभ पंतने इंग्लंडविरुद्ध जाळ अन् धूर संगठच काढला; थेट अव्वलस्थानी पोहोचला
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना सध्या बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला जात आहे. उभय संघातील या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याने उत्कृष्ट....
‘बेन स्टोक्स स्वत:ची विकेट वाचवण्याचा प्रयत्नच करत नव्हता’, माजी क्रिकेटरने टोचले कान
इंग्लंडचा नवनियुक्त कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका काही दिवसांपूर्वी जिंकली. परंतु भारताविरुद्धच्या ऍजबस्टन कसोटी सामन्यात स्टोक्सने असे काही केले, ज्यामुळे....
चेंडूच ‘असा’ होता की…, पाहा विराटच्या सपोर्टमध्ये काय म्हणाला इंग्लंडचा माजी फिरकीपटू
विराट कोहलीचा खराब फॉर्म इंग्लंडविरुद्धच्या एजबस्टन कसोटीतही कायम राहिला. पहिल्या डावात विराटने ११ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या डावात २० धावा करून तो बाद झाला.....




















