ऋतुराज गायकवाडची प्रतिक्रिया
‘कधी दिवस चांगले…’, भारतासाठी पहिले अर्धशतक ठोकल्यानंतर ऋतुराजने सांगितले खेळीमागील रहस्य
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे आयपीएलमधील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे. तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा कुटत ऑरेंज कॅपचा मानकरी राहिला होता. परंतु....






