एका वर्षात सर्वाधिक पराभूत सामने
अशी टीका यापुर्वी कुणी कोणत्याच खेळाडूवर केली नसेल
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्यांची ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता तर दुसरा सामन्यात....
तब्बल ३५ वर्षांनंतर टीम इंडियावर आली अशी वेळ
पर्थ। आज(18 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने ऑप्टस स्टेडीयम, पर्थ येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध 146 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे.....





