जोगिंदर शर्मा निवृत्त
‘त्या’ चार चेंडूंनी बदलले पानटपरीवाल्याच्या मुलाचे नशीब, विश्वचषक तर जिंकून दिलाच; शिवाय अशाप्रकारे केली देशाची सेवा
क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका सामन्यात चमकलेल्या, क्रिकेटपटुंची यादी मोठी आहे. सन १९७५ मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचे पाच बळी मिळवणारे गॅरी गिल्मोर,....






