तटस्थ ठिकाणी कसोटी सामना
न्यूट्रल वेन्यूवर कसोटी खेळताना असा राहिलाय टीम इंडियाचा इतिहास, तर ऑस्ट्रेलियाने…
तुम्हाला माहित आहे का? भारतीय संघ तटस्थ ठिकाणी (neutral venue) आतापर्यंत केवळ एक कसोटी सामना खेळला आहे. तो कसोटी सामना म्हणजे 2021 डब्लूटीसी फायनल होय.....
भारत-पाकिस्तानमध्ये होणार कसोटी मालिका? पीसीबीच्या प्रस्तावावर बीसीसीआयने दिली प्रतिक्रिया
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान क्रिकेट विश्वचषक व क्रिकेट मालिकांमध्ये बाबत चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. आगामी आशिया चषक व वनडे विश्वचषक यामध्ये पाकिस्तान संघाच्या सहभागाविषयी....
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात उतरताच भारतीय संघ बदलणार ८९ वर्ष जुना इतिहास
पुढील महिन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळण्यासाठी एजबॅस्टनच्या रोझ बाऊल मैदानात उतरेल. त्यावेळी भारतीय संघ आपल्या जवळपास ८९ वर्षांच्या कसोटी इतिहासात....







