तामिळनाडूचा कर्णधार साई किशोर
कर्णधाराकडून कोचकडे दुर्लक्ष, वाचा रणजी ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात तामिळणाडूच्या पराभवाचे खरे कारण
मुंबई संघ रणजी ट्रॉफी 2024 हंगामाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात मुंबईने तामिळनाडू संघाला एक डाव आणि 70 धावांनी मात दिली. तामिळनाडूने या सामन्याची....






