त्रिपुरा

धक्कादायक! १९ वर्षांखालील महिला क्रिकेटपटूने केली आत्महत्या

जून 18, 2020

मुंबई । त्रिपुरा राज्यातील 19 वर्षाखालील महिला क्रिकेटर अयंती रेंग हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. अयंतीचा मंगळवारी रात्री राहत्या घरातल्या खोलीतील....

“यंदा तरी…”

डिसेंबर 30, 2017

कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या....

६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती

डिसेंबर 29, 2017

हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे. कोण घेणार आहे या स्पर्धेत....

टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी

डिसेंबर 29, 2017

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा....

६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे

डिसेंबर 29, 2017

मुंबई । महाराष्ट्राची स्टार कबड्डीपटू सायली जाधव ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघाची बुधवारी घोषणा झाली.....

 संपूर्ण यादी: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावे 

डिसेंबर 28, 2017

३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ पर्यंत ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा परवाच झाली....

संपूर्ण वेळापत्रक: पुण्यात होणार रणजी ट्रॉफीचे हे सामने

सप्टेंबर 24, 2017

पुणे । केवळ दोन आठवडे राहिले असताना भारतीय क्रिकेट बोर्डाने रणजी ट्रॉफी स्पर्धेचे वेळापत्रक घोषित केली आहे. २०१७-१८ या रणजी ट्रॉफीच्या मोसमात २८ संघ भाग....

तब्बल ६ नवे संघ पुढील वर्षी रणजी स्पर्धा खेळणार

सप्टेंबर 8, 2017

पुढील वर्षीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेत ईशान्येकडील ६ राज्यांचा सहभाग असेल अशी घोषणा बीसीसीआयच्या खेळ सुधारणा समितीचे प्रमुख रत्नाकर शेट्टी केली आहे. मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम,....