दिल्ली
साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
दिल्ली। आज आयपीएलचा पहिला सामना दिल्ली डेयरडविल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स असा होणार आहे. या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएल प्लेआॅफमध्ये स्थान....
“यंदा तरी…”
कबड्डी हा खेळ मराठी मातीने दिला हे सर्वश्रुत आहे! या खेळात सर्वाधिक स्पर्धा महाराष्ट्रात होतात,सर्वाधिक कबड्डी खेळाडू महाराष्ट्राने दिलेत! मात्र या खेळावरच्या महाराष्ट्राच्या वर्चस्वाला गेल्या....
६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती
हैद्राबाद । वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे. कोण घेणार आहे या स्पर्धेत....
टॉप ५: राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंची प्रो कबड्डीमधील कामगिरी
राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद रिशांक देवडिगा याच्याकडे सोपवण्यात आले आहे. प्रो कबड्डीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचा त्याला फायदा....
६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाचे नेतृत्व सायली जाधवकडे
मुंबई । महाराष्ट्राची स्टार कबड्डीपटू सायली जाधव ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला संघाची बुधवारी घोषणा झाली.....
संपूर्ण यादी: ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची नावे
३१ डिसेंबर २०१७ ते ४ जानेवारी २०१८ पर्यंत ६५वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैद्राबाद येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची घोषणा परवाच झाली....
विराट अनुष्काच्या रिसेप्शनचे फोटो, व्हिडीओ वायरल
दिल्ली। भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा काल दिल्लीत ताज पॅलेसमध्ये रिसेप्शन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी....
भारतीय संघाने केला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम !
दिल्ली। येथे पार पडलेली भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसरी कसोटी जरी अनिर्णित राहिली असली तरी भारताने ३ सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला....
तिसरी कसोटी: उपहाराला श्रीलंका ४ बाद ११९, भारताला ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत श्रीलंका संघाने उपहारापर्यंत ४७ षटकांत ४ बाद ११९ धावा केल्या आहेत. भारताला जिंकण्यासाठी ५९....
तिसरी कसोटी: श्रीलंकेला ४था धक्का, भारताला जिंकण्यासाठी ६ विकेट्सची गरज
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत भारताला जिंकण्यासाठी ६६ षटकांत ६ विकेट्सची गरज आहे. ३ बाद ३३ या कालच्या धावसंख्येवरुन....
भारताची मोठ्या विजयाकडे वाटचाल, ४१० धावांच्या आव्हानासमोर लंकेच्या ३ बाद ३१ धावा
दिल्ली। येथील फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाखेर भारताने दिलेल्या ४१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना....
आणि फक्त ५० धावांनी विराटचा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विक्रम हुकला
दिल्ली । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करताना श्रीलंका संघाविरुद्ध मोठी धावसंख्या उभारण्यास मदत....
आणि नेहराच्या वडिलांनी पहिल्यांदाच पाहिला आंतरराष्ट्रीय सामना
दिल्ली । भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे झालेल्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. नेहरा भारताकडून आजपर्यंत १७ कसोटी,....
video: पंड्याच्या अफलातून झेलवर धोनीची बहुमूल्य प्रतिक्रिया !
दिल्ली । काल भारत विरुद्द न्यूजीलँड सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. यावेळी हार्दिक पंड्याने जेव्हा मार्टिन गप्टिलचा अफलातून झेल घेतला....
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात झालेले विक्रम !
दिल्ली । भारतीय संघाने काल इतिहासात प्रथमच न्यूजीलँड संघावर टी२०मध्ये विजय मिळवला. या सामन्यात अनेक विक्रम झाले ते असे – भारतीय संघाची १५८ ही टी२०....





