नर्वस नाईन्टीज
दोन दुर्दैवी फलंदाज जे आयपीएलमध्ये ९९ धावांवर राहिले नाबाद
क्रिकेटमध्ये एका फलंदाजांसाठी शतकाचे महत्त्व किती असते हे सर्व क्रिकेटप्रेमी जाणतात. भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक पूर्ण केले आहे.....





