पुन्हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार
“भारतीय संघ 170 धावांवर सर्वबाद झाला असता”, शोएब अख्तरचे मोठे वक्तव्य
आशिया चषकातील चौथा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात शनिवारी रंगला होता. परंतु, पावसाने या सामन्यात घोळ घातला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा....
पुन्हा बघायला मिळणार भारत- पाकिस्तान सामन्याचा थरार, मेलबर्नच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु
यावर्षीचा टी20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या संघात जो सामना खेळवला गेला, त्या सामन्यात प्रेक्षकांची विक्रमी उपस्थिती बघायला मिळाली....







