बांगलादेश संग
पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर बांगलादेश संघात बदल, दुसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळणार पदार्पणाची संधी
भारत आणि बांगलादेश यांच्यात सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने 188 धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला. पण दुसऱ्या....






